ताज्या घडामोडी

रिकाम्या सलाईनच्या बाटल्या द्वारे झाडाचे संगोपन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

लक्ष्मण लटपटे अध्यक्ष चंद्रशेखर कृषी व ग्राम विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने वृथ्वीवरील जीवजंतू प्राणी पक्षी आणि झाडें त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी करून काळाची गरज आहे.
रिकाम्या सलाईनच्या बाटल्या द्वारे संगोपन पाण्याची कमतरता असल्याने भागात रिकाम्या सलाईनच्या बाटल्या भरून त्याद्वारे कडक उन्हाळ्यात झाडाचे
संगोपन करण्याची कोद्री येथेल प्रयोगशील व्यक्तिमत्त्व लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र यांनी केले आहे. कमी पाण्यामध्ये झाडे जगू सत्ता व त्याच्यापासून
आपणास भरपूर ऑक्सिजन मिळू शकतो झाडे नाहीत तर ऑक्सिजन नाही आता तरी काळाची गरज असून करोना महामारीमध्ये
दवाखान्यात ऑक्सिजन ची कमतरता आहे. आपल्याला ऑक्सिजनचे महत्व
पण कळाले असल्याचे मत लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र
यांनी व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close